जगातील सर्व युद्धात बलशाली असणारा ‘रशिया’ इतका ताकदवार का आहे?

रशिया चा हा इतिहास तुम्हाला ही नसेल माहिती जाणून व्हाल थक्क!

0

पूर्ण जगामध्ये दोनशे पेक्षाही जास्त देश आहेत. परंतु सर्वात मोठा देश हा रशिया मानला जातो. कारण की रशिया हा देश इतका मोठा आहे की या देशाच्या एका कोपऱ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये थंडी पडत असते आणि दुसर्‍या कोपऱ्यामध्ये वर्षभर भरपूर प्रमाणामध्ये उष्णता पसरलेली असते. रशिया हा देश इतका मोठा आहे की या देशाला तेरा वेगवेगळ्या भागांमध्ये वाटण्यात आले आहे. जेव्हा आपण विविधता मध्ये एकता असे म्हणतो तेव्हा भारता सोबतच रशियाचे देखील नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते. हा देश इतका मोठा आहे की या देशामध्ये राहणाऱ्या लोकांना एका कोपऱ्यातील व्यक्तींबद्दल दुसऱ्या कोपऱ्यात मध्ये राहणाऱ्या लोकांना याबद्दल फारशी माहिती नसते. या देशाची संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. येथील लोकांची  जात,धर्म -पंथ, संस्कृती ही प्रत्येक वेळी बदललेली असते आणि म्हणूनच या देशांमध्ये अनेकदा या सर्व संस्कृतीचा सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो. इतके सारे बदल असून देखील रशियामध्ये मोठ्या प्रमाणावर एकदा पाहायला मिळते, अन्य देशांप्रमाणे रशियामध्ये कधीच विद्रोह केला जात नाही. हा देश इतका मोठा का आहे त्याचबरोबर देशाचे क्षेत्रफळ जरी इतकी मोठी असली तरी या देशांमध्ये युद्ध का होत नाही? तसेच अन्य घटना का घडत नाही यामागे देखील तितकेच महत्त्वाचे कारण आहे. रशिया सुरुवातीपासूनच कितना मोठा होता किंवा त्याने आपले विस्तारीकरण कसे केले याबद्दल तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाले असतील तर आजच्या हे व्हिडिओमध्ये आपण अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न घालवता आज आपण रशिया इतका मोठा देश का आहे व त्यामागील नेमकी कारणे कोणती आहे त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. एकेकाळी रशिया देश तेथील अन्य देशांचा लहान आकाराचे होता.

एक हजार वर्षांपूर्वी साम्राज्य देखील आकाराने लहान होते. अशावेळी आकाराने मोठे असणारे देश आकाराने लहान असलेल्या देशांवर आक्रमण करत असे परंतु लहान देशांकडे सुरक्षेच्या दृष्टीने कोणतेही साधन नसल्याने या देशांना मोठ्या देशांकडे आत्मसमर्पण करावे लागत असे. एक हजार वर्षापूर्वी रशिया देशाच्या ऐवजी  केवनरश या नावाचा देश होता. हा देश आकाराने खूपच लहान होता, त्या काळी या देशातील लोकांकडे कोणत्याही प्रकारचे हत्यारे अवजारे अजिबात नव्हते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोणत्याच गोष्टी यांच्याकडे नव्हत्या परंतु रशियाला आपल्या सुरक्षिततेसाठी नदी मार्गाचा मोठ्या प्रमाणावर संरक्षण करायचे होते आणि म्हणूनच नदी मार्गावर संरक्षणाची तयारी म्हणून त्याने अनेक वेगवेगळ्या गोष्टींचा वापर केला. त्याकाळी बफोज हे मोठ्या प्रमाणावर अन्य देशांवर आक्रमण करत होते आणि त्या वेळी बफोज खूप प्रसिद्ध देखील होते व बफोज ला विरोध करणारा किंवा त्याचा सामना करु शकणारा असा एकही योद्धा नव्हता. बफोज हळूहळू केवनरस  पर्यंत देखील पोचला होता. त्याकाळी रशियाच्या अवतीभोवती गवताचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर होते आणि अशा वेळी या युद्धाला रशिया पर्यंत पोहोचणे अवघड नव्हते. या देशावर चालून आल्यावर बफोज ने या देशावर कब्जा मिळवला. केवन रसयेथे एक शहर होते.या शहराचे नाव मस्कोवी सिटी होते. या शहरांमध्ये एक अशी जागा होती त्या जागेवर लोक थंडी पासून संरक्षण मिळवण्यासाठी जनावरांच्या कातडीपासून बनवलेले अंगारखे वापरत असे. हळूहळू येथील लोकांनी जनावरांच्या कातडीपासून बनवलेले कपडे विकण्यास सुरुवात केली. कपडे विकल्यानंतर तेथील लोकांना त्यातून भरपूर प्रमाणात पैसा खेळू लागला. भरपूर पैसा प्राप्त झाल्यानंतर येथील लोकांनी व बफोज विरुद्ध हालचाल करण्यास सुरुवात केली. येथील लोकांनी पैसे द्वारे गन पावडर विकत घेतली आणि या पावडरचा कशा पद्धतीने विकास करायचा वापर करायचा हे सुद्धा जाणून घेतले. व्यवस्थितरीत्या माहिती जाणून घेतल्यानंतर मस्कोवी सिटी येथील लोकांनी बफोज विरुद्ध युद्ध पुकारले. या शहरातील लोक खूप श्रीमंत होते आणि म्हणूनच यांच्याकडे पावडर गन देखील उपलब्ध होती. त्यानंतर बफोज हे शहर सोडले आणि मस्कोवी शहरातील लोकांनी सुटकेचा श्वास सोडला. हेच शहर नंतर मॉस्को नावाने प्रसिद्ध झाले.

आज हा देश रशियाची राजधानी आहे. अनेक वर्ष गुलामी खाली राहिल्यानंतर येथील देशांनी एक निर्णय घेतला की भविष्यात ते कोणाचाही हत्यारे खाली राहणार नाही तसेच गुलामा खाली करणार नाही.जगामध्ये सर्वात जास्त श्रीमंत आणि शक्तिशाली देश म्हणून नावारूपास येण्याचे त्यांनी निर्धार केले. त्यानंतर हळूहळू या देशातील नागरिकांनी आपल्या देशाच्या आजूबाजूला सीमेवरती कडक सुरक्षा व्यवस्था करण्याचे ठरवले जेणेकरून भविष्यात कोणताही देश त्यांच्यावर आक्रमण करण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल आणि त्या अनुषंगाने त्यांनी भविष्यात पुढे पाऊल उचलले त्यानंतर हळूहळू सीमेवर असणारे जे काही देश आहेत प्रदेश आहेत त्यांच्यावर रशियाने मिळविण्यास सुरुवात केली. त्याकाळी रशियामध्ये युवान नावाच्या एका योद्धाचे साम्राज्य होते, त्याने त्याच्या सुरक्षेसाठी खूप मोठे पाऊल उचलले होते. रशिया कशा प्रकारे सुरक्षित राहिली याचा कोणीही विचार करायचा. युवान आपले सैनिक अनेक देशांमध्ये पाठवले होते जे देश प्रदेश आकाराने लहान आहे अशा प्रदेशांना आरशामध्ये मिळविण्यासाठी व एकत्रित करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता.

या प्रस्तावाला अनेक प्रदेशांतून सकारात्मक प्रतिसाद दिला होता. रशिया देखील त्या वेळी सकारात्मक भूमिका बजावत होती, ज्या ज्या ठिकाणी रशियाचे सैन्यात जात होते त्या त्या ठिकाणच्या प्रदेश रशिया मध्ये मिळवला जात असे आणि रशिया हळूहळू मोठ्या प्रमाणावर होऊ लागला होता. कालांतराने रशिया चे साम्राज्य इतके वाढले की आपल्या प्रदेशात इथपर्यंत पोहोचलेला आहे हे त्यातील सरदारांना देखील कळत नव्हते. आता हे सर्व वाचून किंवा ऐकून आपल्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल की इतकं सगळं होत असताना कोणत्याही देशाने कशाला विरोध केला नसेल का? किंवा विद्रोह केला नसेल का तर अशा वेळी रशियाची पद्धत पूर्णपणे वेगळी होती. रशिया हा देश अन्य देशांप्रमाणे म्हणजे डच, पोर्तुगीज यांच्या सारखा आक्रमण करून जबरदस्तीने संपत्ती न प्राप्त करता यांना सन्मानाने विनंतीपूर्वक व त्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूने एकत्र येण्याचा प्रस्ताव मांडत असे. हा प्रस्ताव अनेक प्रदेशातील सरदारांनी स्वीकार देखील केला कारण की असे केल्याने त्यांना देखील अन्य देशांत बरोबर असलेली संबंध सुधारता येणार होते व त्याचबरोबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत देखील मिळणार होते. हे सर्व घडत असताना अनेक ठिकाणी त्यांना युद्ध देखील करावे लागले परंतु युद्ध करत असताना त्यांचे स्वतःचे युद्ध व सैनिक इतके मोठे होते की त्यांच्यासमोर अन्य प्रदेश काहीच नसेल आणि म्हणूनच आक्रमण केल्यावर सुद्धा युद्ध करणे या देशाला सैनिकां समोर नतमस्तक व्हावे लागत होते. अशा प्रकारे रशियाचा विस्तार वाढत गेला. रशियाने   पूर्व पश्चिम दक्षिण यासारख्या प्रदेशांवर राज्य करण्यास सुरुवात केली परंतु अशी या भागांवर रशियाने विस्तार करण्यास सुरुवात केली नव्हती कारण की या भागावर इंग्रजांचा वर्चस्व होता आणि म्हणूनच इंग्रजांबरोबर त्यांना कोणत्याही प्रकारचे वगैरे घ्यायचे नव्हते.

एकोणिसाव्या शतकात त्यांनी हळूहळू आपले राज्य विस्तारीकरण केले आणि स्वतः मोठा प्रदेश म्हणून अस्तित्वात आले. अशाप्रकारे त्यांचे विस्तीर्ण क्षेत्रफळ आठ मिलियन स्केअर किलो मिटर इतक्या आकाराने वाढले. हा भाग आजच्या देशाच्या तुलनेत 50 टक्के होता त्यानंतर विसाव्या शतकात दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली व त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शीतयुद्धात होऊ लागली. युद्ध झाल्यावरदेखील अनेक देश एकमेकांत वाटून गेली होती. त्यावेळी अनेक देशांनी सोवियेत संघाला प्रतिसाद दिला आणि रशिया देखील सोव्हिएत संघाचा एक भाग म्हणून ओळखू लागला. आपण असेही समजू शकतो की संपूर्ण सेवेत संघाला रशिया द्वारा संचालित केले जात असे. परंतु हे विसाव्या शतका मध्ये सोवियत संघ समाप्त झाला आणि या सेवियत संघामधून अनेक देश आजाद झाले. त्यानंतर रशिया सुद्धा एक स्वतंत्र देश म्हणून असेल तर त्याला जर अन्य काही दिवसांनी त्याला शरण गेले असते किंवा रशियासोबत एकत्र आले असते तर आज जगामध्ये महासत्ता झाली असती आणि रशियाने अमेरिकेला मागे टाकले असते. सध्याच्या घडीला सूरक्षा बद्दल बोलायचे झाल्यास राज्याचे एकूण क्षेत्रफळ एक करोड 70 लाख पेक्षाही आकाराने क्षेत्रफळ जास्त आहे. जगातील सर्वात आकाराने मोठा असलेला देश कॅनडा आहे. त्याचा एकंदरीत आकार मन क्षेत्रफळ 9.9 मिलीयन स्क्वेअर किलोमिटर  इतके आहे.

एकंदरीत क्षेत्रफळ प्लुटो ग्रहा पेक्षा हि जास्त आहे. आता तुम्हाला कल्पना आली असेल की एक या ग्रह पेक्षाही जास्त आकारमान असलेले रशिया हे जगातील सर्वात मोठे आकारमान असणारे देश समजले जाते, त्याचबरोबर एकेकाळी आलासका हा देखील महत्त्वाचा भाग होता परंतु रशियाला वाटले की ही जागा आपल्या काही कामाची नाही आणि म्हणूनच रशियाने अमेरिकेला ही जागा 72 लाख डॉलर मध्ये विकली. त्यानंतर अमेरिकेने जागा वर खोदकाम सुरु केले.काम सुरू केल्यानंतर या जागेवर अमेरिकेला सोने ,चांदी, हिरे व तेल यांचे साठे मिळाले या सर्व गोष्टींमुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. अलास्का ला इतक्या कमी किमतीमध्ये विकणे ही रशियाची एकमेव चूक ठरली होती परंतु आज सध्याच्या घडीला रशिया सर्वात जास्त तेलाची आयात करणारा देश ओळखला जातो. जगातील सर्वात मोठे मिलेनियर याच देशातील आहेत. रशियामध्ये जास्त प्रमाणात लोकसंख्या नाही काही भाग अजूनही रिकाम्या आहेत, त्याचबरोबर काही भागांमध्ये भरपूर प्रमाणात लोकसंख्या आहे तर काही शहरांमध्ये अजिबातच लोक आपल्याला पाहायला मिळत नाही. रशियामध्ये सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क देखील उपलब्ध आहे याला ट्रान्स सेबियन ट्रेन नेटवर्क असे देखील म्हणतात. निकली अर् वेपन म्हणजेच युद्धसामग्री च्या तुलनेत रशियाकडे अमेरिकेपेक्षा पेक्षा जास्त सामग्री उपलब्ध आहे आजच्या घडीला 6250 पेक्षाही जास्त युद्ध सामग्री रशियाकडे उपलब्ध आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.