उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना “टप्प्यात आलं की करेक्ट कार्यक्रम” या प्रसिद्ध डायलॉगवर डिवचले आहे. निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमवरील संशयावर बोलताना अजित पवारांनी माळशिरस येथील मारकडवाडीत सुरू असलेल्या आंदोलनाचीही उल्लेख केला. … “करेक्ट कार्यक्रम’वरून अजित पवारांचा जयंत पाटलांवर टोकदार टोला, म्हणाले ‘कधीतरी…'”Read more