“धस यांनी राजकारण न करता माणुसकीच्या नात्याने काम करायला हवं – सुप्रिया सुळे”

“धस यांनी राजकारण न करता माणुसकीच्या नात्याने काम करायला हवं – सुप्रिया सुळे”

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाकडे मी पक्ष किंवा राजकारण म्हणून पाहिले नाही, तर ते … “धस यांनी राजकारण न करता माणुसकीच्या नात्याने काम करायला हवं – सुप्रिया सुळे”Read more

नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”Read more

“मुंडे बंधू-भगिनींनी संतोष देशमुख कुटुंबाला सांत्वन दिले का?” बजरंग सोनावणेंचा सवाल

“मुंडे बंधू-भगिनींनी संतोष देशमुख कुटुंबाला सांत्वन दिले का?” बजरंग सोनावणेंचा सवाल

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मीक कराड याच्यावर मकोका कायदा लागू करण्यात आला आहे. हे प्रकरण राज्यात चर्चेचा विषय बनलेला असून, दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. विरोधक … “मुंडे बंधू-भगिनींनी संतोष देशमुख कुटुंबाला सांत्वन दिले का?” बजरंग सोनावणेंचा सवालRead more

“अमृतावहिनींचा टोला; ‘भाजप, PM मोदी आणि CM फडणवीस प्रगतीच्या राजकारणावर विश्वास ठेवतात'”

“अमृतावहिनींचा टोला; ‘भाजप, PM मोदी आणि CM फडणवीस प्रगतीच्या राजकारणावर विश्वास ठेवतात'”

राज्यात सध्या अनेक राजकीय मुद्द्यांमुळे वातावरण ताणलेले आहे. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा प्रकरण नवा वळण घेत असून, विरोधकांनी त्यावर जोरदार लक्ष केंद्रित केले आहे. आरोप-प्रत्यारोपांची तीव्र लढाई सुरू आहे. त्याचवेळी ठाकरे गटाने … “अमृतावहिनींचा टोला; ‘भाजप, PM मोदी आणि CM फडणवीस प्रगतीच्या राजकारणावर विश्वास ठेवतात'”Read more

“बीड प्रकरणावर महायुतीत तणाव; शिंदे गटाच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींना राजीनाम्याची भूमिका!”

“बीड प्रकरणावर महायुतीत तणाव; शिंदे गटाच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींना राजीनाम्याची भूमिका!”

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोन आरोपींना २५ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. तरीही, अजून एक आरोपी फरार आहे, आणि त्याचा शोध सुरू आहे. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे … “बीड प्रकरणावर महायुतीत तणाव; शिंदे गटाच्या नेत्यांची मुंडे बंधु-भगिनींना राजीनाम्याची भूमिका!”Read more

“संतोष देशमुख हत्येतील दोन आरोपींना अटक; मनोज जरांगे यांची नार्को टेस्टची मागणी”

“संतोष देशमुख हत्येतील दोन आरोपींना अटक; मनोज जरांगे यांची नार्को टेस्टची मागणी”

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींपैकी दोन आरोपींना २५ दिवसांनी पोलिसांनी अटक केली आहे. तरीही, अजून एक आरोपी फरार आहे, आणि त्याचा शोध सुरू आहे. सीआयडी पथक आणि एसआयटीद्वारे … “संतोष देशमुख हत्येतील दोन आरोपींना अटक; मनोज जरांगे यांची नार्को टेस्टची मागणी”Read more

“बीड प्रकरणी SIT अहवालानंतरच होईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा”

“बीड प्रकरणी SIT अहवालानंतरच होईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा”

मस्साजोग सरपंच हत्या व खंडणी प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली असून, एसआयटीचे पथक केजमध्ये दाखल होऊन चौकशी करत आहे. याच दरम्यान, बीड शहरात सीआयडीने वाल्मीक कराड याची दिवसभर चौकशी केली. हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींना वॉटेड … “बीड प्रकरणी SIT अहवालानंतरच होईल धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा निर्णय; राधाकृष्ण विखे-पाटलांचा दावा”Read more

“वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांची पोलिसांना फटकार; ‘अपयश दाखवू नका'”

“वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांची पोलिसांना फटकार; ‘अपयश दाखवू नका'”

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेला वाल्मीक कराड मंगळवारी सीआयडी समोर शरण आला. त्यानंतर त्याला केज न्यायालयाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या प्रकरणावर वंचित … “वाल्मीक कराड शरण आल्यानंतर आंबेडकरांची पोलिसांना फटकार; ‘अपयश दाखवू नका'”Read more

“पोलीस यंत्रणा काय करत आहे? न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुख यांच्या मुलीचा तीव्र सवाल

“पोलीस यंत्रणा काय करत आहे? न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुख यांच्या मुलीचा तीव्र सवाल

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीकडे शरण आला आहे. या घटनेनंतर पुणे येथील CID मुख्यालयाच्या बाहेर पोलिस बंदोबस्त कडक करण्यात आला. मागील 15 दिवसांपासून सीआयडीच्या पथकांनी कराडचा शोध घेतला, … “पोलीस यंत्रणा काय करत आहे? न्याय कधी मिळणार?” संतोष देशमुख यांच्या मुलीचा तीव्र सवालRead more

“वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”

“वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”

बीड आणि परभणी येथील प्रकरणावरून महाविकास आघाडी आणि इतर विरोधक महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेषतः वाल्मीक कराडच्या अटकेवरून महायुती सरकारवर हल्लाबोल सुरू झाला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने … “वाल्मिक कराडच्या अटकेआधी जितेंद्र आव्हाडांचा सरकारवर गंभीर आरोप”Read more