“विरोधकांनी उगाच वाद निर्माण करू नये”; हर्षवर्धन सपकाळांचा राहुल गांधींच्या समर्थनार्थ पलटवार!

“विरोधकांनी उगाच वाद निर्माण करू नये”; हर्षवर्धन सपकाळांचा राहुल गांधींच्या समर्थनार्थ पलटवार!

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरून शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यांच्या शुभेच्छांमध्ये मोठी चूक आढळल्याने विरोधकांनी तीव्र टीका केली आहे. या … “विरोधकांनी उगाच वाद निर्माण करू नये”; हर्षवर्धन सपकाळांचा राहुल गांधींच्या समर्थनार्थ पलटवार!Read more

नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले असून, दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. भाजपाने राज्याला कलंकीत करण्याचे काम केले असून, सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे कार्य थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था … नाना पटोले म्हणाले…”जंगलराजाने महाराष्ट्राला कलंकीत केलं, जनतेच्या समस्यांकडे सरकारचे दुर्लक्ष”Read more