सांगलीच्या नेतृत्वाने राज्याच्या राजकारणाला दिली नवी दिशा – राहुल नार्वेकर

सांगलीच्या नेतृत्वाने राज्याच्या राजकारणाला दिली नवी दिशा – राहुल नार्वेकर

सांगली जिल्ह्याने राज्याच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण दिशा देणारे अनेक कर्तृत्ववान नेते दिले आहेत. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाचा दाखला देत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या समृद्ध राजकीय … सांगलीच्या नेतृत्वाने राज्याच्या राजकारणाला दिली नवी दिशा – राहुल नार्वेकरRead more

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचाली

मुंबई:– महायुतीत राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरुन जोरदार रस्सीखेच सुरु असताना बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्त्या प्रकरणही टिपेला पोहोचलेआहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे अशी मागणी होत आहे.मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ … बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांतदादा पाटलांकडे? संघ व भाजपात हालचालीRead more

“चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”

“चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील हे प्रथमच कोल्हापुरात पोहोचले. जिथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. रेल्वे स्थानकावर पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री पाटील यांनी बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कडक कारवाई … “चंद्रकांत पाटील यांनी सुरेश धस यांना दिला इशारा; राजकारणात अभिनेत्रीचे नाव जोडणे तुम्हाला शोभत नाही'”Read more