Browsing Category

Agriculture

वाड्याचा तांदूळ अन अलिबाग चा कांदा झाला जगात भारी!लोकल झाला ग्लोबल….

फक्त खाणे-पिणेच नव्हेतर, बनारस शालू, येवला पैठणी, महेश्वरची साडी अशा अनेक गोष्टी प्रसिद्ध आहेत..त्या-त्या ठिकाणी किंवा भूभागात पिकणारे, होणारे ठरावीक उत्पादन अंगभूत गुणवैशिष्ट्ये घेऊन येते आणि प्रसिद्ध होते. पण त्यामुळे होते काय, त्याची…
Read More...

घोड्यांच्या शर्यतीत त्याने गाढवाला पळवले, आणि झाला कोट्याधीश !

आधुनिक तंत्रज्ञानाच्या अविर्भावात जगताना खूप लोक नवीन कल्पना घेऊन पुढे येत आहेत. काही लोक अशा कल्पना वास्तविकते मध्ये परावर्तित यशस्वी होतात जे स्वप्नात सुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीत. आजची कथा देखील अशाच एका व्यक्तीच्या यशाबद्दल आहे .…
Read More...

नाद करा पण शेतकऱ्यांचा कुठं! नापीक जमिनीत उगवलं हिरवं सोने आणि दिला ५००लोकांना रोजगार!

शेती म्हटलं की आमच्या मनात ठरलेलचं असतं की हा व्यवसाय नफा तर नाही पण तोटा मात्र हमखास करून देणार, आणि का येणार नाही असा विचार कारण नैसर्गिक आपत्ती ह्या व्यवसायाला खरंच खूप बिकट अवस्थेत घेऊन गेली आहे.हातात आलेले पीक सुद्धा शेतकऱ्यांच्या…
Read More...

साहेबांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या साखर कारखाना कामगांरांचा आनंद गगनात मावेना

वेळ सकाळी नऊ वाजताची… अचानक छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे समोर पोलिसांची गर्दी वाढू लागली… जाणारे-येणारे कुतूहलाने चौकशी करू लागले आणि समजले की ज्येष्ठ नेते शरद पवार येथून जाणार आहेत… बातमी बघता बघता छत्रपती कारखान्याच्या कामगारांना समजली…
Read More...

“आंदोलकांना मारून शांत केल जाऊ शकत नाही” वरुण गांधींचा भाजपला घरचा आहेर

भाजप खासदार वरुण गांधी यांनी लखीमपूर येथे झालेल्या घटनेवरुन पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. गुरुवारी त्यांनी ट्विटरवर लखीमपूर येथील एक व्हिडिओ शेअर केला आहे.त्यात एक भरधाव गाडी शेतकऱ्यांना चिरडत जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी…
Read More...

आता शेतकरी तुमच्या संपूर्ण पक्षावर नांगर फिरवल्याशिवाय राहणार नाही.रूपाली चाकणकरांची संतप्त…

गेल्या काही दिवसांपूर्वी सध्या राज्यात निवडणुकीचं वातावरण सुरु होत. सर्वच पक्ष आपापल्या प्रचारात व्यस्त होते. त्यानंतर आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निकाल जाहीर झाले आहेत.निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील…
Read More...

या जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्यांना राज्य शासनाची मदत जाहीर ! लवकरच बँक खात्यात जमा होणार रक्कम

यंदाच्या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वा-यामुळे बाधीत झालेल्या शेतकर्यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली असून राज्यात सर्वाधिक ३५ कोटी ३५ लाख रूपयांची मदत ही जळगाव जिल्ह्यास जाहीर करण्यात आली आहे.पालकमंत्री…
Read More...

एकाही माणसाचा संसार उघड्यावर येऊ देणार नाही, निसर्ग जरी कोपला तरी शासन मात्र तुमच्यासोबतच!

मागील 15 दिवसात जवळपास तीन ते चार वेळा ढगफुटी आणि मोठी अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे सर्वरीत्या प्रचंड नुकसान झाले. निसर्ग कोपला असला तरीही कुणाचेही घर-संसार उघड्यावर पडू देणार नाही. शासनाच्या माध्यमातून…
Read More...

भाजपच्या खासदाराच्या दोन कारखान्यांना संतप्त शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिलापोटी ठोकल टाळ

खासदार संजयकाका पाटील यांच्या खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या आणि तासगाव तालुक्यातील तुरचीच्या अशा दोन्ही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊसबिले अद्याप दिलेली नाहीत.त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी काल शुक्रवारी दुपारी तुरचीच्या…
Read More...

“ती” यवतमाळ मधील वाहून गेलेली बस अखेर सापडली ! खूप हृदयद्रावक घटना !

नमस्कार वाचकांनोनिसर्ग एवढा कोपला आहे की आमचं जगणंच घेऊन गेला आहे,अशी विदारक परिस्थिती निर्माण झाली. सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकरी खूपच हवालदिल झाला आहे.सामान्य माणूस या पावसाच्या अग्नीत जणू होरपळून निघाला आहे.गेल्या काही दिवसांत आम्ही…
Read More...