सांगली जिल्ह्याने राज्याच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण दिशा देणारे अनेक कर्तृत्ववान नेते दिले आहेत. वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील, शिवाजीराव देशमुख, आर. आर. पाटील, पतंगराव कदम यांच्या नेतृत्वाचा दाखला देत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या समृद्ध राजकीय … सांगलीच्या नेतृत्वाने राज्याच्या राजकारणाला दिली नवी दिशा – राहुल नार्वेकरRead more
विधान परिषदेत पहिल्याच दिवशी गोंधळ; दानवे आक्रमक तर CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तर
राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, राज्यपालांच्या अभिभाषणानंतर अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. पहिल्याच दिवशी विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला जोरदार धारेवर धरले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा … विधान परिषदेत पहिल्याच दिवशी गोंधळ; दानवे आक्रमक तर CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तरRead more
“शिवसेनेत उरतील फक्त ‘हम दो, हमारे तीन’? – संजय राऊत आणि रामदास कदम आमनेसामने!”
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी रामदास कदम यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “ही तुमची सत्तेमुळे फडफड सुरू आहे. पण जेव्हा सत्ता जाईल, तेव्हा तुम्हाला मातोश्री आणि शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावं लागेल,” … “शिवसेनेत उरतील फक्त ‘हम दो, हमारे तीन’? – संजय राऊत आणि रामदास कदम आमनेसामने!”Read more
शरद सोनवणेंसह ४०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; आज जुन्नरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेश
जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे शिवसेना मेळाव्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मोठा राजकीय प्रवेश होणार आहे. जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ते स्वतः शिवसेनेत प्रवेश करत असून, त्यांच्यासोबत शिवसेना … शरद सोनवणेंसह ४०० कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश; आज जुन्नरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत सामूहिक प्रवेशRead more
दत्तात्रय गाडेचा अक्षय शिंदे होणार? मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
स्वारगेट बसस्थानकातील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणातील फरार आरोपी, सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे याला अखेर तीन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. त्यातच गृहराज्यमंत्री … दत्तात्रय गाडेचा अक्षय शिंदे होणार? मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोरRead more
“पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; वडेट्टीवारांची सरकारवर टीका”
विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात मंगळवारी पहाटे एक धक्कादायक घटना घडली. स्वारगेट एसटी स्थानकात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर एका नराधमाने अमानुष अत्याचार केला. या पाशवी घटनेमुळे संपूर्ण शहर … “पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; वडेट्टीवारांची सरकारवर टीका”Read more
“पुण्यातील घटना लाजिरवाणी, आरोपीला कठोर शिक्षा होईल – अजित पवार”
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात मंगळवारी पहाटे शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर अमानुष अत्याचाराची धक्कादायक घटना घडली. विद्येचे आणि संस्कृतीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात घडलेल्या या पाशवी कृत्याने संपूर्ण शहर हादरले असून, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न … “पुण्यातील घटना लाजिरवाणी, आरोपीला कठोर शिक्षा होईल – अजित पवार”Read more
नाशिकच्या राजकारणात मोठी खदखद? शिंदेंनंतर भाजपाचाही ठाकरे गटाला जोरदार धक्का!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ आता भाजपानेही उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देण्याची तयारी केली आहे. निफाडचे माजी आमदार अनिल कदम लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सलग दोन वेळा निवडून आलेल्या … नाशिकच्या राजकारणात मोठी खदखद? शिंदेंनंतर भाजपाचाही ठाकरे गटाला जोरदार धक्का!Read more
“ऑपरेशन टायगर’चा कोल्हापुरात जोर; माजी आमदार धनुष्यबाणासोबत, शिंदे कुणाला धक्का देणार?”
राज्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन टायगर” मोहिमेअंतर्गत विविध पक्षांच्या नेत्यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश सुरूच आहे. याचा सर्वाधिक फटका उद्धव ठाकरे गटाला बसत असताना, कोल्हापूरमध्येही ही मोहीम वेग घेणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री … “ऑपरेशन टायगर’चा कोल्हापुरात जोर; माजी आमदार धनुष्यबाणासोबत, शिंदे कुणाला धक्का देणार?”Read more
“मुख्यमंत्र्यांचा पहिल्याच दिवशी दमदार इशारा – आमच्या हातात काहीच उरलं नाही!” – माणिकराव कोकाटे
राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. पीक विमा योजनेतील भ्रष्टाचारावर भाष्य करताना त्यांनी धक्कादायक विधान केले होते. आता त्यांनी “आमच्या हातात काहीही राहिलेले नाही” असे म्हणत मुख्यमंत्र्यांबाबत महत्त्वाचा इशारा दिला … “मुख्यमंत्र्यांचा पहिल्याच दिवशी दमदार इशारा – आमच्या हातात काहीच उरलं नाही!” – माणिकराव कोकाटेRead more